अलक क्षण, सावली आणि न बोललेल्या भावनांचा लेखनप्रकार (प्रस्तावना) काही क्षण असे असतात, की ते घडत असतानाच आपल्याला कळतं....हे साधे क्षण नाहीत. त्यांच्यात एक हलकीशी थरथर असते, नजरेला न दिसणारी पण मनाला जाणवणारी. असे क्षण शब्दांच्या हाती लागत नाहीत, ते फक्त आपल्या संवेदनांच्या काठावर विसावतात. त्या क्षणांची नाजूकता, त्यात दडलेली अस्पष्ट ओढ, आणि त्यातून उठणारा धूसर उजेड...हे सर्व पकडण्याचा प्रयत्न म्हणजेच अलक . अलक हे साहित्याच्या धुळकट मार्गावर उभं असलेलं एक शांत, सूक्ष्म, मितभाषी रूप, जिथे शब्दांपेक्षा जास्त "अर्थ" त्यांच्या मधल्या शांत जागेतून जन्म घेतो. अलक हा एक स्वतंत्र लेखनप्रकार आहे - निबंध नाही, कविता नाही, आणि कथा तर अजिबात नाही. तो या तिन्हींच्या सीमारेषांवर उभा राहून तिन्हींच्या सौंदर्याची एक वेगळीच छटा बाळगतो. अलकात लेखक भावना थेट उघड करीत नाही, तो फक्त एक चिन्ह देतो, एक हलकीशी प्रतिमा देतो. वाचक त्या प...
Very nice 👌👍🙏
ReplyDeleteAwesome 💐
ReplyDeleteThank you 😊
Deleteप्रेम म्हणाव की, विरह भ्रांती..., शब्दांच्या मलमांतून, जिवनातील शांती.!
ReplyDeleteपद्यातून व्यक्त होतांना शब्दांची होती उत्क्रांती....,
आणि अशाच शब्दांच्या वेलीवर तर सुरू आहे जिवनाची भ्रांती...!!
श्री ज्ञानेश्वर जाधव.
अप्रतिम अभिप्राय.. धन्यवाद ज्ञानेश्वर.
Deleteमस्त लय भारी
ReplyDeleteकाही काहींना समजत नाही
ReplyDeleteवेळ लागतो कळायला
पण कविता वाचताना अस वाटतय खूप मस्त आहे अप्रतिम
काही शब्द प्रश्न निर्माण करतात
खरच म्याडम तुमची कविता मस्त आहे असच तुम्ही लिहीत जावे आणि सादर करावे
धन्यवाद,,,,,🙏
धन्यवाद सतिश! कविता विचार करायला लावते हे खरे आहे..ती वास्तवाला समोर उभे करून स्वतःलाच प्रश्न विचारात आहे. हे गहन आहे आणि तेवढेच गंभीर...तरीही आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलात त्यासाठी आभार.
Deleteकवितेचा अर्थ कळायला वेळ लागेल त्यासाठी ही कविता सतत वाचावी लागेल. मला कवयीत्रीचे कौतुक यासाठी करावेसे वाटते की एका बाजूला सातत्याने कामात व्यग्र असताना सुद्धा इतका सुंदर भावार्थ असलेली कविता तेजश्री यांना सुचते आणि ती शब्दबद्ध सुद्धा केली जाते. कवीला देखील शब्दरचना आणि काव्यपंक्ती याबाबतीत खूप विचार करून लिहावे लागते त्यासाठी वेळ काढावा लागतो. तेजश्री या कवितेसाठी वेळ काढतात व्यस्त वेळापत्रकातून देखील त्या त्यांची ही कला जोपासत आहेत यासाठी त्यांचे विशेष कौतुक.अशाच तरल आणि भावस्पर्शी काव्यलेखन तेजश्री यांनी करावे यासाठीत्याना अनेकानेक शुभेच्छा
ReplyDeleteसौरभ
मी शोधत रहाते अर्थ जगण्याचा
Deleteशब्दांच्या दुनियेत कविता विणत
कवितेतील माणसे मला
अधिक समंजस वाटतात...
किमान आपल्याला हवे तसे
सुखावून जातात..
कोणतेही गैरसमज न करता.
म्हणून मी कवितेत रमते.
अप्रतिम तेजू,
ReplyDeleteकितीही वेळा वाचली तरी आणखी वाचावी वाटते. एक दोन वेळा तर मी चाल लावून वाचली मी. वाचताना एखाद्या मराठी चित्रपटातील गाणे असल्यासारखे किंवा बहिणाबाई यांच्या लोकगीत सारखी वाटत होती. कोणत्या प्रकारात मोडते ही कविता एव्हढा माझा अभ्यास नाही. पण जे काही आहे ते सुंदर आणि अप्रतिम आहे. नेहमी प्रमाणे तुझ्या शब्दांची निवड मोजकी आणि अगदी अचूक आहे. तीन शब्दांची जादू, तीन अक्षरात विरून गेली अन् तुझी कविता मनाला भावून गेली.. भ्रांती...
धन्यवाद अझहर... बाई मन समजणे तसेही कठिणच..पण तरीही वाचक म्हणून माझी कविता समजून घेण्याचा तुम्ही जो प्रयत्न करता तो वाखाणण्याजोगा आहे. अतिशय मोजक्या शब्दात थोड्या वेगळया धाटणीची कविता लिहिली आहे... शब्द सांडून अर्थ मांडण्याचा एक प्रयत्न!
DeleteKhup chan
ReplyDelete